प्रकाशनाची माहिती

अतिगूढ काल, अनंतब्रह्म, निराकार परब्रह्म, सृष्टी उत्पत्तीपूर्व प्रलयावस्था, सृष्टी निर्मिती आदी अर्मूत गूढांना आपल्या शब्दजालात धरून भमूर्त करण्याची किमया वैदिक ऋषिंनी केली आहे. ऋषींचे हे अनुभव त्यांचे काव्य हे विज्ञानवादी विचारवंतांना व तर्कशरण तरूण अभ्यासकांना मान्य असलेल्या ज्ञानशाखेद्वारे, सुस्पष्ट करणेचा प्रयत्न या आभाळमायेत केला आहे.

आभाळमाया -अनुक्रमणिका